-
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान महिला टी २० क्रिकेट सामना झाला.
-
या सामन्यात भारतीय मुलींनी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला.
-
भारतीय गोलंदाजी समोर पाकिस्तानचे फलंदाज तग धरू शकले नाहीत.
-
क्षेत्ररक्षणातदेखील भारतीय मुलींनी चित्त्याची चपळाई दाखवली.
-
सलामीवीर स्मृती मंधानाने नाबाद अर्धशतकी खेळी केली.
-
उत्तुंग षटकार ठोकून तिने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. (फोटो सौजन्य – ट्विटर)

“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा”; मृत्यूपूर्वी वाघीणीचा शेवटचा VIDEO; फोटोग्राफरही रडला