राज्य सरकारने मुंबईतील रखडलेल्या ६८ झोपु योजना मार्गी लावण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर सोपविली आहे. त्यानुसार महापालिकेला ५० हजार झोपड्यांचे पुनर्वसन…
मुंबई पालिकेच्या क्षेपणभूमीची क्षमता संपत आल्यामुळे ती शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे पालिकेने मुलुंड कचराभूमी बंद…