मुंबईमध्ये अनेक भागात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढिग साचू लागल्याच्या तक्रारी गेल्या तीन महिन्यांपासून नागरिक करीत आहेत.
जूनमध्ये आटलेली पाण्याची पातळी लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने मुंबईवर १० टक्के पाणीकपात लागू केली होती.
भरती तसेच ओहोटीदरम्यान विसर्जनासाठी चौपाट्यांवर येणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
जलाशयाचे पाडकाम आणि पुनर्बांधणीसाठी ६९८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
मुंबईत सुमारे पाच लाख दुकाने व आस्थापना असून त्यापैकी सुमारे १८ ते २० टक्के दुकानांवर अद्यापही मराठी नावांचे फलक नाहीत.…
मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अनेक प्रकल्पांचे खर्च मोठय़ा प्रमाणात वाढले असून किंमत फेरफाराचे प्रस्ताव मंजुरीसाठी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीकडे पाठवले…
पाच दिवसाचे विसर्जन पार पडल्यानंतर गिरगाव चौपाटी, दादर, माहीम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा आदी किनाऱ्यांवर व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
‘दप्तराविना शाळा’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची कल्पकता तर वाढलीच आहे; पण त्यांच्या कौशल्यालाही वाव मिळाला आहे. पालक आणि शिक्षकांनीही या अग्रेसर विचारसरणीचे…
Mumbai Mahanagar Palika Bharti 2023: मुंबई महानगरपालिकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महानगरपालिकेतर्फे शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय अभियंता दिन सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी व नाताळ इत्यादी सणांच्या पार्श्वभूमीवर मावा, मिठाईची दुकाने, मावा साठवणूक शीतगृह यांची कसून तपासणी करण्यात येणार…
विसर्जनासाठी उभारलेला मंडप, शामियाना आणि उपस्थितांची सुरक्षा लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेन चौपाटी परिसराचा विमा उतरवावा अशी मागणी जोर धरू लागली…