जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीसह पुरामुळे पिकांचे, घरांचे आणि पशुधनाचे अतोनात नुकसान झाले संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा मंत्र्यांना फिरू…
पलूस येथे अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी भारतीय महिला फेडरेशनने तहसील कार्यालयावर…
छत्रपती संभाजीनगरमध्ये मदतीच्या पॅकेजचा शासन निर्णय निघण्यापूर्वीच भाजपने जाहिरातीचे फलक लावले, तर उद्धव ठाकरे गट कर्जमाफीसाठी ‘हंबरडा मोर्चा’ची तयारी करत…
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या बळीराजाला सावरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर…
राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना दिलेले ‘पॅकेज’ म्हणजे कर्जमाफीच्या रकमेपेक्षा जास्त मदतीचा आधार आहे, असा दावा आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे…
अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व न्याय मिळावा, यासाठी शिवसेना उद्धव…