शेतकऱ्यांची कर्जमाफी यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोटी येथे चक्काजाम आंदोलन केले.
राज्यात कर्जमाफीची सतत चर्चा सुरू असल्यामुळे कृषी कर्जाच्या परतफेडीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून जूनअखेर राज्यात ३१,२००…
नवी मुंबईच्या स्थापनेसाठी सर्वस्व पणाला लावलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा साडेबारा टक्के विकसित भूखंडाचा ताबा द्या, या प्रमुख मागणीसाठी सिडको भवनच्या…