कल्याण (Kalyan)हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यामधील तालुक्याचे व ऐतिहासिक शहर आहे. कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) महापालिका क्षेत्रातील एक भाग व मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण शहर मुंबईपासून ५३ किमी अंतरावर आहे. कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडी व वसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे.
कल्याण जंक्शन (Kalyan Junction) हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कल्याण शहराचे रेल्वे लाईनमुळे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले आहेत.
पक्षातील फुटीनंतर शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अंबरनाथमध्ये येणार आहेत. गेल्या महिन्यात अंबरनाथ शहरातील शहर अध्यक्षांसह माजी…
कल्याण पश्चिमेतील शहाड येथे रेल्वे स्थानकाजवळ नवरात्रोत्सवाचा शुभेच्छा फलक लावण्यावरून भाजपचे शहाड येथील प्रमुख मोहन कोनकर आणि शिंदे शिवसेनेचे शिवसैनिक…
मुंबईतील केईएम रुग्णालयातून दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या एका व्यक्तीला ठाणे रेल्वे पोलिसांनी तुतारी एक्स्प्रेसमधून ताब्यात घेतले असून, मुलाची सुखरूप…
कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी गणपत गायकवाड आणि नीलेश शिंदे यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यातून न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा शुभारंभ ठाणे जिल्हा परिषदेतर्फे बुधवारी सकाळी पावणे नऊ वाजता कल्याण तालुक्यातील कल्याण बदलापूर रस्त्यावरील खोणी गावात…