कल्याण (Kalyan)हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यामधील तालुक्याचे व ऐतिहासिक शहर आहे. कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) महापालिका क्षेत्रातील एक भाग व मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण शहर मुंबईपासून ५३ किमी अंतरावर आहे. कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडी व वसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे.
कल्याण जंक्शन (Kalyan Junction) हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कल्याण शहराचे रेल्वे लाईनमुळे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले आहेत.
वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे ठाणे विभागाची जबाबदारी सोपवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचणाऱ्या भाजपने डॉ. श्रीकांत शिंदे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय…
कल्याण डोंबिवली पालिकेत कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई, ठाणे जिल्हा आस्थापनेवरील आचार्य अत्रे रंगमंदिरातील १६ सुरक्षा रक्षकांना ऑगस्टपासून वेतन…
कल्याण, डोंबिवलीतील कोंडी सोडविण्यासाठी डोंबिवली शहराबाहेर गेलेला बाह्य वळण मार्ग जलदगतीने मार्गी लावा, अशा सूचना कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त अभिनव…
गेल्या आठवड्यात कल्याण शहर परिसरात एका खासगी कार्यक्रमासाठी आलेल्या मुंबईतील एका ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेत्यालाही कल्याण शहरातील वाहतूक कोंडीचा फटका…