scorecardresearch

संघ-भाजपला भीती कसली?

नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांत कोणत्याही पक्षाकडे सत्ता स्थापनेसाठी बहुमत नाही, त्यातच भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्ष…

आव्हानात्मक परीक्षा नको, मग स्वप्ने का बघावीत?

केंद्र लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवेच्या मुख्य परीक्षेतील बदलांना विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिल्लीत निदर्शने केल्याचे वृत्त (लोकसत्ता, १० डिसें.) वाचले. खरे…

ही मते अवैध कशी?

‘‘नोटा’ची हुलकावणी’ हा अन्वयार्थ (९ डिसेंबर) वाचला. ‘नोटा’अंतर्गत दिलेली मते निकालासाठी वैध मानली जाणार नाहीत, तर मग हे बटण मतदान…

टोळय़ांपासून अंतर राखणे, हा उपाय

‘टोलचुकवे टोळीकरण’ या अन्वयार्थ (५ डिसें.)मधून सामान्यांच्या मनातील भावना अतिशय परखड शब्दांत व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद.

कलम ३७० हिताचेच

काश्मीरच्या महाराजांनी केलेल्या सामिलीकरणाच्या करारानुसार, जम्मू आणि काश्मीर हे भारताशी ‘संलग्न’ झालेले आहे. ‘विलीन’ झालेले नाही.

भरपाई आंदोलकांनीच द्यावी

डिझेलच्या दरात लिटरमागे झालेल्या ५० पशांच्या वाढीमुळे राज्य परिवहन महामंडळावर दिवसाला सात लाख रुपयांचा बोजा नव्याने पडणार आहे.

राजकारणाची मराठीला देणगी..

‘पवारनीतीचे सूत्र’ या अन्वयार्थामध्ये (२७ नोव्हेंबर) ‘शरदनीती’ वर मार्मिक विश्लेषण आले होते. ’इसापनीती’ तसेच कौटिल्याची ‘कू टनीती’ हे या शब्दा…

आईनेही आरुषीची हत्या टाळली नाही, हे वाईट

उत्तर प्रदेशातल्या तलवार परिवारातल्या अरुषीचा ज्या अमानुषपणे प्रत्यक्ष तिच्या सुशिक्षित मात्या-पित्याकडूनच झालेल्या खुनाचा जितका निषेध करावा तितका थोडाच आहे.

‘आम आदमी’च्या जाहीरनाम्याची चर्चा सांगोपांगच झाली पाहिजे

देशाच्या इतिहासात प्रथमच एका पक्षाने जनतेच्या प्रत्यक्ष मतांवर आणि सूचनांवर आधारित जाहीरनामा तयार करण्याचा पायंडा पाडला आहे याचा किमान उल्लेख…

संबंधित बातम्या