या आंदोलनाविषयी बोलताना प्रताप जाधव म्हणाले, की शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाचे आवाहन केले…
शहरातील वाढता भ्रष्टाचार, विकासकामांतील अनियमितता आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आज अंबरनाथ व उल्हासनगर या दोन्ही शहरांमध्ये आक्रोश मोर्चांचे आयोजन करण्यात आले…