scorecardresearch

सिंधुदुर्ग

कोकण विभागातील सर्वात शेवटचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग(Sindhudurg). या जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पूर्वी दक्षिण रत्‍नागिरी असे होते, येथील सुप्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन ते बदलून सिंधुदुर्ग असे ठेवण्यात आले.

१९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. या जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. गोवा राज्याची सीमा या राज्याच्या सीमांना संलग्न आहेत. रामायण, महाभारतापासून ते यादव, चालुक्य साम्राज्यांपर्यंत सिंधुदुर्गच्या भूमीचा उल्लेख आढळतो. येथे कोंकणी, मालवणी अशा स्थानिक भाषांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या जिल्ह्यामध्ये जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट या तिन्ही प्रकारचे किल्ले आहेत. पर्यटन, मासेमारी यांच्याव्यतिरिक्त आंबा, काजू यांची निर्यात करणे हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत.Read More
Kudal MIDC land, idle industrial plots, Uday Samant orders, MIDC industry development, show cause notice MIDC, industrial land reclamation, Maharashtra MIDC updates,
वर्षानुवर्षे पडून असलेल्या कुडाळ एमआयडीसीमधील भूखंडधारकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे आदेश – उदय सामंत

कुडाळ एमआयडीसी मधील वर्षानुवर्षे पडीक असलेल्या भूखंडांवर कोणताही उद्योग न उभारलेल्या भूखंडधारकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे थेट आदेश उद्योगमंत्री उदय…

Narayan Rane alliance, Sindhudurg local elections, Uday Samant Shiv Sena, Shinde Sena independent contest, Maharashtra local elections, grand alliance Maharashtra, Sindhudurg Nagar Panchayat, Shiv Sena political strategy,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती व्हावी, अन्यथा शिवसेना लढणार स्वतंत्र – उदय सामंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीबाबत खासदार नारायण राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत युती झाली पाहिजे असे सुतोवाच…

sindhudurg district jatraotsav
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जत्रोत्सवाना सुरूवात:जत्रोत्सवात लोटांगण आणि नवस फेडण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्तिक एकादशी आणि त्रिपुरारी पौर्णिमा दरम्यान गावोगावी देवदेवतांच्या जत्रोत्सवाना सुरूवात झाली आहे. या जत्रौत्सवातून आर्थिक उलाढाल होते.

shiv sena factions move towards alliance sindhudurg nagar panchayat election rane family dominance
सिंधुदुर्गात राणेंविरोधात शिंदे-ठाकरे गट एकत्र?

कणकवली नगरपंचायतीवरील भाजप व राणे कुटुंबाचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबतच्या प्रस्तावावर लवकरच अंतिम निर्णय होणार आहे.

Konkan Hapus mangoes
हापूस हंगाम महिनाभर लांबला? वाचा, नेमकं कारण काय, मोहोर कधी येणार….

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात बाजारात येणारा हापूस यंदा मार्चअखेरीस बाजारत येण्याचा अंदाज आहे.

Keshar Nirgun of Sawantwadi is the runner-up in the National Carrom Championship
सावंतवाडीची केशर निर्गुण राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत उपविजेती !!

ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथे ५० वी राष्ट्रीय कुमार गट कॅरम स्पर्धा पार पडली. सावंतवाडी येथील केशर राजेश निर्गुण हीने २१ वर्षांखालील…

sindhudurg raju shetty protest against shaktipeeth highway
शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टी आक्रमक; सिंधुदुर्गात ‘खिंड’ लढवण्याचे आवाहन!

माजी खासदार राजू शेट्टी यांनी महामार्गासाठी भुयारी मार्गाच्या नावाखाली होणारे उत्खनन फक्त आर्थिक फायद्यासाठी असून,खनिज संपत्तीचे लचके तोडण्यास आम्ही कदापि…

​Unseasonal rains cause major damage to agriculture in Sindhudurg
​अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गातील शेतीचे मोठे नुकसान; पंचनाम्याला सुरुवात, १७ हजार शेतकरी बाधित

​जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील तब्बल ४३३८ हेक्टर शेतीचे क्षेत्र या…

Tilari Dam overflows, alert issued to villages along the river
सिंधुदुर्ग : तिलारी धरण ओव्हरफ्लो, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

दोडामार्ग तालुक्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी ११३.२० मीटर इतकी झाली असून, त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

kokan railway
कोकणातील रेल्वेगाड्यांना सिंधुदुर्ग, कणकवलीत थांबा प्रवाशांना मोठा दिलासा

कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या चार रेल्वेगाड्यांपैकी दोन रेल्वेगाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवली रेल्वे स्थानकांमध्ये थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा…

Sindhudurg residents oppose Golf course
सिंधुदुर्ग: दोडामार्ग तालुक्यातील आडाळीत गोल्फ कोर्सला विरोध तीव्र; “स्थानिकांना वॉचमनचा रोजगार नको…”

​उद्योगमंत्री सामंत यांनी गोल्फ प्रकल्पाला जागा देण्यासाठी ‘उद्योजक अटी-शर्थी ठेवत आहेत’ हे दिलेले कारण हास्यास्पद असल्याचे समितीने म्हटले.

संबंधित बातम्या