कोकण विभागातील सर्वात शेवटचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग(Sindhudurg). या जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पूर्वी दक्षिण रत्नागिरी असे होते, येथील सुप्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन ते बदलून सिंधुदुर्ग असे ठेवण्यात आले.
१९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. या जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. गोवा राज्याची सीमा या राज्याच्या सीमांना संलग्न आहेत. रामायण, महाभारतापासून ते यादव, चालुक्य साम्राज्यांपर्यंत सिंधुदुर्गच्या भूमीचा उल्लेख आढळतो. येथे कोंकणी, मालवणी अशा स्थानिक भाषांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या जिल्ह्यामध्ये जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट या तिन्ही प्रकारचे किल्ले आहेत. पर्यटन, मासेमारी यांच्याव्यतिरिक्त आंबा, काजू यांची निर्यात करणे हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत.Read More
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विविध सरकारी कामांचा आढावा घेण्यासाठी महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
आरोग्यसेवांच्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याचं समोर आलं आहे. दररोज सरासरी सहा रुग्ण उपचारासाठी शेजारच्या गोवा-बांबोळी येथे पाठवले जात…
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला प्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी खुला झाला आहे, आणि किल्ल्यावर जाण्यासाठी होडी सेवाही पुन्हा सुरू…
राज्य सरकारने जून-ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ७३ कोटींची मदत मंजूर केली आहे, ज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक…
डॉ. परुळेकर यांनी सांगितले की, गणेशोत्सवासारख्या सणांच्या काळात भूसंपादनासंदर्भात हरकती नोंदवण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्याने स्थानिकांना पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे,…
जागतिक जैवविविधतेचे केंद्र असलेल्या पश्चिम घाटात, महाराष्ट्रातील आंबोली हे आपल्या वैविध्यपूर्ण उभयचर प्राण्यांसाठी ओळखले जाते या ठिकाणी आढळणाऱ्या अनेक प्रजातींमध्ये…