२८ फेब्रुवारी १९९३ ला लोकमान्य टिळकांनी हा अग्रलेख लिहिला. अर्थकारणाबाबत या अग्रलेखामध्ये त्यांनी भाष्य केलं आहे. भारताचा अर्थकारण कसं असावं याचं विवेचन लोकमान्य टिळकांनी या अग्रलेखातून केलं आहे. या अग्रलेखाचं वाचन केलं आहे प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी