
आझमी यांचे विधान बेजबाबदार व असंवैधानिक असल्याचा आरोप करून त्यांच्यावर गुन्हा दखल करावा, अशी मागणी मराठी एकीकरण समितीकडून करण्यात आली…
मंत्री गिरीश महाजन यांच्या चालकाचा मुलगाही त्यात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Abu Asim Azmi comment on 2006 Mumbai train blasts case: २००६ साली मुंबईत पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील सर्व…
Abu Azmi on Hindi Language : शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी रेटण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न होत असताना त्याला राज्यातील जनतेकडून…
अबू आझमी यांनी पंढरपूरच्या वारीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा चांगलंच राजकारण तापलं आहे.
देशात हिंदी अनिवार्य, अबू आझमींचं पुन्हा वादग्रस्त विधान | Abu Azmi
Abu azmi on pandharpur wari पंढरपूर वारीवरील आझमींच्या वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
अबू आझमींचं वारीसंदर्भात वादग्रस्त विधान, संजय गायकवाडांनी सुनावलं | Sanjay Gaikwad
अबू आझमी यांचे वादग्रस्त वक्तव्य
मुस्लीम धर्मियांचा ‘बकरी ईद’ सण काही दिवसांवर आला असून बजरंग दलाचे कार्यकर्ते मुस्लीम परिसरात फिरून कुर्बानी करू देणार नसल्याचे जाहीर…
प्यारे खान यांची जी भूमिका आहे, ती इस्लामला बदनाम करणारी आहे.
एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेडकडे प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून ४ लाख कोटी रुपयांचा ओघ आला आहे. आयपीओसाठी आतापर्यंत आलेली ही सर्वाधिक…
मजासवाडीच्या धोबीघाट परिसरात श्रध्दा लाईफ स्टाईल एलएलपी या कंपनीतर्फे एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. संस्कृती त्याच इमारतीच्या खालून जात होती.
Sunjay Kapoor Will Case: सोना कॉमस्टारचे मार्केट कॅप ३०,००० कोटी रुपयांच्या जवळपास आहे. कंपनीचे ७२ टक्के शेअर्स गुंतवणूकदारांकडे आहेत आणि…
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या वाहनांवर मिरजेतील जानराववाडी येथे अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली.
दिवसभर आरे – कफ परेडदरम्यानच्या प्रत्येक स्थानकांवर मोठी गर्दी होते. पूर्ण क्षमतेने मेट्रो धावू लागताच पहिल्या दिवशी मेट्रो ३ मार्गिकेवरील…
गेल्या २४ तासांत सांगली जिल्ह्यात सरासरी १३.५ मिलीमीटर पाऊस झाला असला, तरी वाळवा तालुक्यातील आष्टा व बहे परिसरात अतिवृष्टी झाली.
भारतीय रेल्वेत महसूल वाढविण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम आणली आहे. यामार्फत महसूल वाढविण्यासाठी अनेक योजना राबवणे…
किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी कराड न्यायालयाने रोहिदास बाळकृष्ण सावंत यास दोषी ठरवून जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सकाळची पहिली गाडी पकडण्यासाठी अनेकांनी कफ परेडसह अनेक स्थानकांवर मोठी गर्दी केली होती, तिकीट काढण्यासाठी रांग लावली होती.
दामिनी ही एकेकाळी गाजलेली मालिका होती, आता मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. नव्या सिझनमध्ये काय असेल याची उत्सुकता…