
मंत्री गिरीश महाजन यांच्या चालकाचा मुलगाही त्यात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Abu Asim Azmi comment on 2006 Mumbai train blasts case: २००६ साली मुंबईत पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील सर्व…
Abu Azmi on Hindi Language : शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी रेटण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न होत असताना त्याला राज्यातील जनतेकडून…
अबू आझमी यांनी पंढरपूरच्या वारीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा चांगलंच राजकारण तापलं आहे.
देशात हिंदी अनिवार्य, अबू आझमींचं पुन्हा वादग्रस्त विधान | Abu Azmi
Abu azmi on pandharpur wari पंढरपूर वारीवरील आझमींच्या वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
अबू आझमींचं वारीसंदर्भात वादग्रस्त विधान, संजय गायकवाडांनी सुनावलं | Sanjay Gaikwad
अबू आझमी यांचे वादग्रस्त वक्तव्य
मुस्लीम धर्मियांचा ‘बकरी ईद’ सण काही दिवसांवर आला असून बजरंग दलाचे कार्यकर्ते मुस्लीम परिसरात फिरून कुर्बानी करू देणार नसल्याचे जाहीर…
प्यारे खान यांची जी भूमिका आहे, ती इस्लामला बदनाम करणारी आहे.
खुलताबाद शहराचं नामांतर करण्याच्या संदर्भात संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानावर आता आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दळणवळणावर परिणाम होऊ लागला आहे.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने पतीसह पंढरपूरच्या विठुमाऊलींच्या मंदिरात घेतलं दर्शन, पाहा फोटो
आमच्या पूर्वजांनी स्थापन केलेल्या मंदिराची जागा आम्ही कदापि विक्री करू शकत नाही, असे राजेबहाद्दर कुटुंबियांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. उमरखेड तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून, पैनगंगेच्या वाढत्या पातळीमुळे…
Religious conversion law उत्तराखंड सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘फ्रीडम ऑफ रिलिजन‘ (अमेंडमेंट) बिल, २०२५ मध्ये उत्तर प्रदेशच्या ‘प्रोहिबिशन ऑफ अनलॉफुल कन्व्हर्जन…
रविवारी मध्यरात्री मुक्रमाबाद महसूल मंडळात झालेल्या विक्रमी आणि तडाखेबंद पावसाचा सर्वाधिक फटका लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील ९ गावांना बसला.
राहुल गांधी कधीही माफी मागणार नाहीत हे देखील आम्हाला माहीत आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे बाजारभांडवल १९.१ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
Asia Cup 2025 India Squad: आशिया चषक २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली कोणाला संधी…
नागरीकरण झालेल्या कल्याण, डोंबिवली शहरांच्या वेशीवरील शीळ रस्त्याचा काही भाग, दिवा-शिळफाटा रस्ता, मलंगगड रस्ता मुसळधार पावसामुळे जलमय झाला आहे.