प्यारे खान यांची जी भूमिका आहे, ती इस्लामला बदनाम करणारी आहे.
खुलताबाद शहराचं नामांतर करण्याच्या संदर्भात संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानावर आता आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Abu Azmi : आमदार अबू आझमी यांनी मनसेवर निर्बंध लादले पाहिजेत, अशी मागणी केली आहे.
वक्फ विधेयकाबाबत काय म्हणाले अबू आझमी यांनी काय म्हटलं आहे? काय प्रतिक्रिया दिली आहे?
Aurangzeb Controversy: इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे की, विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आबू आझमी यांनी भाजपाच्या सांगण्यावरून औरंगजेब याच्याबाबतचे…
छत्रपती संभाजीनगर इथल्या खुलदाबादमधील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत आहे. ‘छावा’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्यात दाखवल्या…
GEO Satellite Bahubali: आतापर्यंत एलव्हीएम-३ ची सर्व आठ उड्डाणे १०० टक्के यशस्वी झाली आहेत. खराब हवामान असूनही शास्त्रज्ञांनी मोहीम यशस्वी…
अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्याचे पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री जयकुमार रावल यांनी सहवेदना व्यक्त केल्या आणि शेतकरी…
तडाखेबंद बॅटिंगसाठी प्रसिद्ध हरमनप्रीत कौरला वर्ल्डकप मधल्या एका षटकारासाठी चक्क डोपिंग टेस्टला सामोरं जावं लागलं होतं.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारच्या आश्वासनानंतर नागपुरातील ‘महाएल्गार’ आंदोलन स्थगित केले. सरकारने हे आंदोलन गुंडाळले, बच्चू कडूंनी माघार…
दोन कोटींची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. प्रमोद चिंतामणी अस गुन्हा दाखल झालेल्या आरोपीच नाव…
घाऊक बाजारात मागणी वाढल्याने हिरवी मिरची, काकडीच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी…
पिंपरखेड येथे बिबट्याने दिवसाढवळ्या केलेल्या हल्ल्यात रोहन विलास बोंबे या १३ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी पावणेचारच्या सुमारास ही…
EPFO New Scheme: ही योजना गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आली होती आणि १ नोव्हेंबर २०२५पासून ती लागू करण्यात आली आहे.
तांत्रिक अडचण उद्भवणाऱ्या गैरसोयी टाळण्यासाठी आणि योग्य दाबाचा वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विचऐवजी कॅपॅसिटर बसवावेत, असे आवाहन महावितरणच्या व्यवस्थापनाने…
Shafali Varma World Record: शफाली वर्माने महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात संघासाठी महत्त्वपूर्ण ८७ धावांची खेळी केली. या खेळीसह शफाली वर्माने…