scorecardresearch

अहमदनगर

अहमदनगर जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा (Ahmednagar District)ओळखला जातो. अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक व औरंगाबाद, पूर्वेस बीड, दक्षिणेस सोलापूर व उस्मानाबाद आणि पश्चिमेस पुणे व ठाणे हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने अकोले व संगमनेर तालुक्यांमध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत ज्या हरीश्चंद्राच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई याच डोंगररांगांमध्ये अकोले तालुक्यात आहे. गोदावरी, भीमा, सीना, मुळा व प्रवरा या अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळा, घोड, कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मोगल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते.
महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामपूर (Srirampur) तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात सिंधु संस्कृतीचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे.
Read More
Ruhinaz Shaikh Speech at AIMIM Rally
ओवैसींच्या सभेत मुस्लीम महिलेचं ‘जय शिवराय’चा नारा देत भाषण; म्हणाल्या, “महाराष्ट्रातून एक इंचही…”

AIMIM Ruhinaz Shaikh : रुहिनाझ शेख यांनी मंचावर येताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवरायांच्या नावाने घेषणा दिली आणि पुढची…

hilyanagar roads
अहिल्यानगर : अतिवृष्टीने ३२६ रस्ते, २८८ बंधारे, १८० वर्गखोल्या, १५७ पाणी योजनांची हानी

गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, गावांच्या पाणी योजना, रस्ते, पाझर तलाव, बंधारे अशा विविध सार्वजनिक मालमत्तेचे…

ahilyanagar heavy rainfall
अहिल्यानगरमध्ये पावसाची विश्रांती; अनेक गावे, शेती मात्र पाण्याखालीच!

जिल्ह्यास गेल्या १२ सप्टेंबरपासून अतिवृष्टीने झोडपून काढण्यास सुरुवात केली. ती १९ सप्टेंबरपर्यंत लागोपाठ सुरूच होती.

kolhar lohani flood damage and encroachment issue vikhe patil
ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणे महिनाभरात काढा : राधाकृष्ण विखे

तालुक्यातील शेतीपिकांचे नुकसान व अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रशासनाला तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.

Shanishinganapur Devasthan Trust Board under investigation for mismanagement
राजकीय साडेसातीचा फेरा ‘शनिशिंगणापूर’लाही !

देवस्थानवर राज्य सरकारने प्रशासक म्हणून नियुक्ती केला. आता नवीन अधिनियमानुसार हे देवस्थान सरकारच्या वर्चस्वाखाली आले आहे. लवकरच तेथे सरकार नियुक्त…

ahilyanagar rain damage vikhe patil orders
पाथर्डी, शेवगावला भेट; शेतकऱ्यांना धीर! नगरमध्ये नुकसानीचे सरसकट पंचनामे करा – विखे पाटील…

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करत, शासनाद्वारे नुकसानग्रस्तांना तातडीने मदत दिली जाईल असे आश्वासन दिले आहे.

identical brain tumors in twin sisters treated successfully shirdi hospital
जुळ्या बहिणींचे आजारातही जुळेपण! मेंदूमध्ये एकाच ठिकाणी गाठ; शिर्डीत यशस्वी शस्त्रक्रिया…

साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दुर्मीळ शस्त्रक्रिया.

Balasaheb Thorat On Dairy Business sangamner
संगमनेर तालुक्याच्या प्रगतीत दूध व्यवसायाचा वाटा – थोरात

“दूध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे, आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आला आहे,” थोरात म्हणाले.

freedom fighter Raghoji Bhangre
अकोले : क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याची विटंबना, दोन ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल

आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना तालुक्यातील देवगाव येथे घडली.

youth literature and drama festival in ahilyanagar milind joshi
नगरला युवा साहित्य व नाट्य संमेलनाचे उद्घाटन; साहित्य, कलेतूनच तरुणांच्या भावनांचे नियंत्रण – मिलिंद जोशी

साहित्य आणि कलेमुळे जाती-धर्माच्या भिंती दूर होतात, मिलिंद जोशी यांनी तरुणांना दिला सल्ला.

संबंधित बातम्या