मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या मुख्यालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर सकारात्मक निर्णय झाला.
वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी प्रलंबित कामांना गती देण्याच्या स्पष्ट सूचना खासदारांनी प्रशासनाला दिल्या.
बदलापूर, अंबरनाथ यासारख्या शहरांतून मदत केल्यानंतर उल्हासनगर शहरातील मराठा बांधवांनीही मुंबईतील आंदोलकांसाठी जेवण, खाद्यपदार्थ आणि पाणी पुरवठा केला आहे.
अंबरनाथमधील मनसेचे माजी शहराध्यक्ष कुणाल भोईर यांच्यासह संदीप लकडे, स्वप्नील बागुल आणि अपर्णा भोईर या तीन माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री…