scorecardresearch

विधानसभा निवडणूक २०२४

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्रात २८८ जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. तर झारखंडमध्ये दोन टप्प्यांत १३ आणि २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांत २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.


महाराष्ट्रात सत्तारूढ महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये मुख्य लढत होणार आहे. तर मनसे, वंचित बुहजन आघाडी आणि अपक्षही रिंगणात आहेत. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत असून त्याच्या अवघे तीन दिवस आधी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. २०१९ मध्ये भाजपा-शिवसेना युतीने तर विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर शिवसेना महायुतीतून वेगळी झाली.


तर दुसरीकडे झारखंडमधील विधानसभेच्या ८१ जागांसाठी १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. दोन्ही राज्यातील निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. झारखंडमध्ये मागच्या वेळेस पाच टप्प्यांत निवडणूक झाली होती. २०१९ साली झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) पक्षाला ४७ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपाला २५ जागांवर समाधान मानावे लागले होते.


Read More
Ajit Pawar is coming to Jalgaon for the first time after the assembly elections
जळगावमध्ये राजकीय भूकंप; अजित पवारांच्या उपस्थित काँग्रेसच्या’ दिग्गजांचा प्रवेश निश्चित

माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ.सतीश पाटील यांच्यासह माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे यांचा अजित पवार गटातील प्रवेशाचा सोहळा जळगावमध्येच…

Sharad Pawar
Sharad Pawar : ‘विधानसभेआधी दोन व्यक्तींनी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती’, शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

‘विधानसभेच्या निवडणुकी आधी दोन व्यक्तींनी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती’, असं मोठा विधान शरद पवार यांनी केलं आहे.

Bombay High Court dismisses petition of Rohan Satone challenging Anant Nar's MLA seat
ठाकरे गटाचे अनंत नर यांची आमदारकी कायम; उच्च न्यायालयाचा निर्णय, अपक्ष उमेदवाराला साडे तीन लाखांचा दंड

विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत नर यांनी ७७,०४४ मतांनी विजय मिळवला होता. नर यांनी शिवसेनेच्या मनीषा वायकर (एकनाथ शिंदे) यांचा १,५४१…

Rahul Gandhi Devendra Fadnavis (1)
“फडणवीसांच्या मतदारसंघात पाच महिन्यांत आठ टक्के मतदार वाढले, काही बूथवर ५० टक्के वाढ”, राहुल गांधींचा मोठा दावा

Rahul Gandhi on Devendra Fadnavis Constituency : राहुल गांधी म्हणाले, “मतदानाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील अनेक बूथवर अचानक २०…

BJP RSS coordination meeting Nagpur new strategy planning for the upcoming elections
निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची नवी रणनीती, मंत्री आणि अधिकारी…

रविवारी नागपुरातील रेशीमबाग परिसरामधील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात भाजप कार्यकर्ते आणि संघाचे पदाधिकारी यांची समन्वय बैठक झाली.

राहुल गांधी विरुद्ध फडणवीस व्हाया निवडणूक आयोग, हा वाद काय? भाजपाच्या उत्तराचे छुपे अर्थ
राहुल गांधी विरुद्ध फडणवीस व्हाया निवडणूक आयोग, हा वाद काय? भाजपाच्या उत्तराचे छुपे अर्थ

Rahul Gandhi Vs Devendra Fadnavis Over Election Commission Dispute: राहुल गांधी यांनी शनिवारी इंडियन एक्सप्रेस, लोकसत्तासह काही वर्तमानपत्रांमध्ये लिहिलेल्या लेखातून…

महाराष्ट्र लाईव्ह न्यूज अपडेट्स.
Mumbai Local Accident Highlights: लोकल अपघाताप्रकरणी मनसेचा रेल्वे प्रशासनाविरोधात मोर्चा

Mumbai Train Accident Highlights: राज्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर विविध क्षेत्रांतील ताज्या घडामोडींचा लाईव्ह आढावा.

P P Chaudhary
“२०३४ च्या आधी एक राष्ट्र एक निवडणूक शक्य नाही”, सरकारनियुक्त समितीने केलं स्पष्ट; कारणही सांगितलं

One Nation One Election : एक राष्ट्र, एक निवडणूक समितीने आतापर्यंत महाराष्ट्र व उत्तराखंड या दोन राज्यांना भेट दिली आहे.

Maharashtra Assembly Elections, Rahul Gandhi Objection , Rahul Gandhi latest news, Rahul Gandhi marathi news, Maharashtra Assembly Elections and rahul gandhi,
लोकमानस : ‘हा सूर्य अन् हा जयद्रथ’ होऊन जाऊ दे!

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीबद्दल राहुल गांधी यांचा लेख, त्याचबरोबर संपलेल्या नक्षलवादाची गोष्ट या लोकसत्तामधील लेखावर वाचकांच्या प्रतिक्रिया.

Rahul Gandhi demands voter list and CCTV footage after EC denies rigging charges
Rahul Gandhi: ‘…तेव्हाच आम्ही उत्तर देऊ’, राहुल गांधींच्या महाराष्ट्र निवडणुकीवरील आरोपांवर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

Rahul Gandhi News: एका लेखात राहुल गांधी म्हणाले होते की, २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत २०२४ च्या लोकसभा…

Bachchu Kadu has started a food boycott movement at Gurukunj Mozari
बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू; म्हणाले, “आता अंत्ययात्रा निघाली तरी चालेल..

आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल. पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही,…

संबंधित बातम्या