scorecardresearch

badlapur traffic congestion road widening signal installation work ongoing
बदलापुरातील चौकांचे रूंदीकरण, अंतर्गत वाहतूक सुरळीत करण्यासाठी सिग्नल यंत्रणा

बदलापूर शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने महत्त्वाचे चौक रूंद करण्याची मोहीम सुरू केली असून आतापर्यंत १४…

thane district dams
बदलापूर : यंदा जिल्ह्यातील जलस्त्रोत जूनमध्येच निम्मे भरले; गेल्या सहा वर्षांतला जूनमधला विक्रमी साठा, जलचिंता मिटली

यंदाच्या वर्षात पावसाने वेळेपूर्वीच हजेरी लावली. फक्त पूर्व मोसमीच नाही तर मोसमी पाऊसही दरवर्षीपेक्षा आधी बरसला.

Man arrested for kidnapping four year old girl in Badlapur news
आईने जेवण नाकारले, शेजाऱ्याने चिमुकलीचे अपहरण केले; बदलापुरातील प्रकार, अपहृत चिमुकलीची १७ तासांत सुटका

शेजारी मित्राच्या घरी जेवण मागितले, मात्र मित्राच्या पत्नीने जेवण देण्यास नकार दिल्याने त्याचा राग मनात धरून त्यांच्यी एका साडे चार…

BJP warns of protest due to power outage in Badlapur city
विजेचा खेळखंडोबा, महावितरणाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी; बदलापुरातील विजेच्या खेळखंडोब्यावर भाजप आक्रमक, आंदोलनाचा इशारा

बदलापूर शहरात झालेल्या विजेच्या खेळखंडोब्यामुळे बदलापुरकर हतबल झालेले असतानाच आता पाणी पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होतो आहे.

Ulhas river water level, Ulhas river Badlapur,
उल्हास नदीच्या पाणीपातळीने धाकधुक वाढली, दुपारनंतर पातळी खालावल्याने दिलासा

रायगड जिल्ह्यातील कर्जत, माथेरान आणि आसपासच्या परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे मंगळवारी पुन्हा उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ नोंदवली गेली.

badlapur transportation belvali underpass reopens after 25 days traffic eases
बदलापूरचा भुयारी मार्ग अखेर सुरू; कोंडी फुटण्याची आशा

बदलापूर शहरातील शहरांतर्गत वाहतुकीसाठी महत्वाचा असलेल्या बेलवली भागातील रेल्वे भुयारी मार्ग सोमवारी सायंकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

badlapur Barvi Dam fifty percent full
बदलापूर : जून महिन्यातच बारवी धरण निम्म्यावर, गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट पाणीसाठा

यंदाच्या वर्षात पावसाने ऐन उन्हाळ्यात बरसण्यास सुरुवात केली. मे महिन्याच्या पूर्वर्धात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

Inadequate narrow flyover, flyover Kalyan to Badlapur,
पुलांचे उड्डाण होणार कधी? कल्याण ते बदलापूर अपुऱ्या, अरुंद उड्डाणपुलांमुळे कोंडी वाढली

अपुरे रस्ते प्रकल्प, वाहनांची वाढलेली संख्या आणि वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे सध्या संपूर्ण ठाणे जिल्हा कोंडीत अडकला आहे. त्यातच नियोजनशून्य…

संबंधित बातम्या