वाहतूक विभागाचा तोटा भरून काढण्यासाठी आणि अतिरिक्त तिकीटवाढ रोखण्यासाठी पुढील आर्थिक वर्षांत १५० कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या बेस्टची जबाबदारी पालिकेने…
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर हा मुंबईकरांसाठीचा अत्यंत त्रासदायक प्रवास सुखद करणाऱ्या मेट्रोच्या आगमनानंतर या भागातील बेस्टच्या बसगाडय़ा ओस पडायला लागल्या आहेत. यावर तोडगा…
मुंबईच्या रस्त्यांवरून जाताना ‘खडखड’ वाजणाऱ्या आणि मुंबईकरांची हाडे खिळखिळी करणाऱ्या बेस्टच्या ताफ्यातील तब्बल ३०० जुनाट गाडय़ा येत्या दोन वर्षांत भंगारात…