दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या काळात मुंबईतील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने विद्यार्थ्यांसाठी जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासातील…
बेस्ट सेवानिवृत्त कामगार आणि अधिकाऱ्यांना त्यांची हक्काची देणी, उपदान (ग्रॅच्युटी) मिळालेली नाही. अनेक निवदने, आंदोलने करूनही अधिकाऱ्यांना देणी दिली नाहीत.