पक्षातर्फे नागपुरातील जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन पाठवले गेले आहे. त्यात दोषींवर देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी केली…
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर ६ ऑक्टोबर २०२५ रोजी एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टरुममध्ये जोडा फेकण्याचा गंभीर प्रयत्न केला.