कबुतरखान्यांचा विषय वैद्यकीय पातळीवरच हाताळला गेला पाहिजे अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील शिवसेना (शिंदे) पक्षाच्या आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी व्यक्त…
आधीच्या शिफारशीच्या फायली मंत्रालयाच्या आगीत जळाल्यानंतर सरकारच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आल्याचेही महापालिकेच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.
मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने वर्सोवा -दहिसर-भाईंदर हा प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पासाठी गोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल…
मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई महानगर पालिकेकडून त्यासंदर्भात कारवाई करण्यात आली. मुंबईतील कबुतरखाने बंद…
कबुतरांची पिसे व त्यांच्या विष्ठेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याने मुंबईतील कबुतरखान्यांवर महानगरपालिका प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येत आहे.