चंद्रपूर जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाचे बनावट ‘लेटरपॅड’ तयार करून खोट्या ‘रॉयल्टी क्लिअरन्स’ प्रमाणपत्रावर जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांची बनावट…
प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्न मनुष्यबळाच्या कमरतेमुळे प्रवाशांना पुरेसी सुरक्षा व्यवस्था प्रदान करता येत नाही आणि गुन्ह्यांची उकल देखील वेळेवर होत नाही.
रेल्वे रुळांवर पाणी तुंबले आहे. त्यामुळे एकूणच पावसाळापूर्व कामांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. रेल्वेने या परिस्थितीबाबत मुंबई महापालिका प्रशासनाकडे बोट…
उन्हाळी हंगाम आणि सुट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे ते दानापूरदरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला…