पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिरे आणि घाट यांचे पुनर्निर्माण करून हिंदू संस्कृतीचे पुनरुज्जीवन केले. त्यांची हीच परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदी…
त्यांच्या अंत्यविधीस राजकीय, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. महास्वामीजींनी आयुष्यभर आध्यात्मिक मार्गदर्शनातून हजारो भक्तांना प्रेरणा दिली.
याच ज्ञानपरंपरेतील युद्धकौशल्यानुसार २०४७ पर्यंत विश्वगुरू बनलेला भारत पाकिस्तानव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घेऊन अफगाणिस्तानपर्यंत जाणार असल्याचे वक्तव्य राज्याचे उच्च व…
नटरंग ॲकॅडमीतर्फे दिल्या जाणाऱ्या कलागौरव, तसेच सामाजिक कृतज्ञता पुरस्कारासाठी योग्य व्यक्तिमत्त्वांची निवड करण्यात आली आहे, असे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री…
नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि काही शेतकऱ्यांनी सांगलीचे पालकमंत्री पाटील यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली.