‘आत्मकथा’ हे नाटक वाचताना मला कायमच त्याचे नायक- नामवंत लेखक असलेले ‘राजाध्यक्ष’ यांच्याइतक्याच किंवा त्यांच्याहूनही जास्त त्यातल्या स्त्रिया महत्त्वाच्या वाटतात.…
पिंपरकर आजोबा गेल्याच्या तिसऱ्याच दिवशी मालूआजी आपले नेहमीचे कापडी बूट घालून रोजच्याप्रमाणे भल्या सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ला बाहेर पडल्या, तेव्हा वेटाळातल्या…