माजी कृषिमंत्री म्हणाले तसे ‘ढेकळांचे पंचनामे’ थांबवायचे असतील, तर नव्या कृषिमंत्र्यांनी एकदा शेतकऱ्यांना काय हवे आहे, हे विचारावे. त्यांच्याकडे उत्तरे…
हवामानाचा परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवरच होत असतो. पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्यास अनुकूल हवामानच कारणीभूत ठरले होते. जीवसृष्टीच्या निर्मितीमध्ये सूक्ष्मजीवांची उत्पत्ती प्रथम झाली.
पॅरिस करारातील उद्दिष्टांनाही धक्का देणाऱ्या वाढत्या तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर हवामान बदलाशी लढण्यासाठी ‘भू-अभियांत्रिकी’ ही पर्यायात्मक पण वादग्रस्त संकल्पना पुढे येते आहे.…
सयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅनशल कोर्ट ऑफ जस्टिसने दिलेल्या या निवाड्याचा उपयोग लहान आणि असुरक्षित देशांना, शक्तिशाली प्रदूषकांविरुद्ध थेट भरपाईचे दावे करण्यासाठी…