सायन-पनवेल मार्गावर खारघर येथे सुरू होणाऱ्या टोलनाक्यातून स्थानिकांना वगळण्याचा मागणीवर अद्याप निर्णय न झाल्याने पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांवर…
मुंबईवर मंगळवारी कोसळलेल्या वीज संकटाला केंद्र सरकार जबाबदार आहे असे मी म्हटलेले नसून विजेसारख्या प्रश्नावर केंद्राने नेतृत्व स्वीकारण्याची भूमिका घेणे…
लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे केंद्रीय कृषीमंत्री शरद…
आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे माजी खासदार श्रीनिवास पाटील यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती करून काँग्रेसने मित्रपक्षाला खूश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.…
उत्तराखंडमध्ये अडकलेला महाराष्ट्रातील शेवटचा भाविक घरी सुखरूप पोहोचेपर्यंत शासनाची मदत सुरू राहील, असा दिलासा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी…