
निर्णय घेत नाहीत वा हाताला लकवा लागला की काय, अशी शंका उपस्थित करण्यापर्यंत मजल गेली असली तरी गेल्या साडे तीन…
सायन-पनवेल मार्गावर खारघर येथे सुरू होणाऱ्या टोलनाक्यातून स्थानिकांना वगळण्याचा मागणीवर अद्याप निर्णय न झाल्याने पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांवर…
मुंबईवर मंगळवारी कोसळलेल्या वीज संकटाला केंद्र सरकार जबाबदार आहे असे मी म्हटलेले नसून विजेसारख्या प्रश्नावर केंद्राने नेतृत्व स्वीकारण्याची भूमिका घेणे…
इचलकरंजीसारख्या छोटय़ा शहरात शिकून आपल्या अलौकिक गणितीय बुद्धीने जगभरात नाव कमाविलेले गणितज्ञ सुभाष खोत यांचा केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण…
मंत्रिपदाचा राजीनामा देण्यापूर्वी गमजा मारणारे काँग्रेस नेते नारायण राणे यांची तलवार दिल्लीत आल्यावर म्यान झाली आहे.
मरेपर्यंत घरे रिकामी करणार नाही, असे सांगत पालिकेच्या अतिक्रमण विभागाला रोखून धरणाऱ्या कॅम्पा कोलाच्या अनधिकृत घरांमधील रहिवाशांनी अखेर रविवारी सायंकाळी…
गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. गारपीटचे संकट कोसळले. त्यामुळे शेतीवर विपरीत परिणाम झाला आहे.
वसईतील लक्षणिय असलेल्या ख्रिश्चन मतांवर डोळा ठेवून दोन दिवसांपूर्वी आपल्या वसई दौऱ्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बिशप हाऊसमध्ये जाऊन बिशप…
भाजपने एकाच वेळी मनसे आणि शिवसेनेला चुचकारून युतीमध्येच संशयाचे वातावरण तयार केले. भाजपची सारीच भूमिका संशयास्पद आहे.
लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे केंद्रीय कृषीमंत्री शरद…
आगामी निवडणुका लक्षात घेता मतदारांना खुश करण्याकरिता मुंबई, ठाण्यासह सर्वच मोठय़ा शहरांमधील लोकप्रतिनिधींनी आपापल्या शहरांतील अनधिकृत बांधकामे
आजवर स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभाराचे गोडवे गाणाऱ्या विरोधकांनी प्रथमच मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याचा
डोंबिवलीतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील लाभार्थीना सदनिका वाटपाच्या कार्यक्रमास मंगळवारी एक वर्ष पुर्ण झाले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
सुमारे २२०० कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी ३२ सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज्य सहकारी बँकेवर कायदेशीर
मुंबईतील अत्याचाराची घटना दुर्दैवी आणि निंदाजनक असून पीडित तरुणीस सर्वप्रकारची मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे माजी खासदार श्रीनिवास पाटील यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती करून काँग्रेसने मित्रपक्षाला खूश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.…
उत्तराखंडमध्ये अडकलेला महाराष्ट्रातील शेवटचा भाविक घरी सुखरूप पोहोचेपर्यंत शासनाची मदत सुरू राहील, असा दिलासा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी…
वडार समाजाला आरक्षण देण्यासाठी बापट आयोगाने केलेल्या शिफारशींवर विचार करून अंतिम निर्णय घेण्यासाठी नवीन आयोगाची नेमणूक करून कालमर्यादा घालून देऊन…