Page 3 of कॉलेज News

कोर्टाच्या निकालानंतर एकूण ३५ विद्यार्थी कॉलेजमधून बाहेर पडले.

राज्यातील वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

फी म्हणून गायी स्वीकारणारं कॉलेज थकित कर्जामुळे सील!

अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी काल १ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२१ असणार आहे.

राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय येत्या ४ ते ५ दिवसात होईल, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले…

यावर्षी संस्कृत भाषेतील ‘कथा-साहित्य’ या विषयावर ६ आणि ७ ऑगस्ट रोजी ‘कथा-महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.

दिवाळीच्या सुटीत कलामंडळातील विद्यार्थी तसेच नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांकडून नवीन काय करता येईल, याविषयी विचारणा सुरू होते.
एआयसीटीईचे नियम न पाळणाऱ्या संस्थांना २००२ साली २००८ पर्यंत त्रुटी दूर करण्यासाठी मुदत दिली होती.

महाविद्यालयाच्या आवारात एकाच दिवशी पन्नास वृक्षांची लागवड करण्याचे फर्मान उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने सोडले आहे.
विद्यापीठाच्या परीक्षांची कामे करायची की पदवीदान समारंभ असा प्रश्न प्राचार्याकडून उपस्थित करण्यात येत आहे.

महाविद्यालयांच्या भव्य इमारती, अनेक वर्ग, विद्यार्थ्यांची संख्या यामुळे पाणी व वीज मोठय़ा प्रमाणात वापरले जाते.