शाळेतील शिक्षिकेने एका तीन वर्षांच्या बालकाला अमानवीय पद्धतीने मारहाण केल्यामुळे उल्हासनगरमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक विधींसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे बाणगंगा तलावात विसर्जन करण्यात येत असल्याने तलावातील माशांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत…