दुष्काळाच्या मुद्दय़ावर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतल्याच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यावर भर दिला आहे. निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीने तयारी सुरू…
सरसंघचालक मोहन भागवत यांनी महिलांविषयी केलेल्या ‘विवेकशून्य’ विधानाबद्दल त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी करीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. निदर्शकांनी…
आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. दुष्काळाच्या मुद्दय़ावर लोकांना मदत मिळाली पाहिजे यावर भर देतानाच…
राज्यातील दुष्काळाचे पक्षीय पातळीवर गावनिहाय सर्वेक्षण करण्यासाठी प्रदेश काँग्रेसने दुष्काळ निवारण समन्वय समिती स्थापन केली आहे. प्रत्येक जिल्ह्य़ात समन्वय समित्या…
नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गेली दोन दशके सातत्याने टक्कर देणारे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते संदेश पारकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वागणुकीला…
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध सपशेल पराभूत झालेल्या काँग्रेसच्या गोटात लोकायुक्तप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे मोदींचा मुखभंग झाल्याचा आनंद व्यक्त…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मोहन प्रकाश यांच्यावर संक्रात येण्याची शक्यता काँग्रेसच्या वर्तुळात व्यक्त करण्यात येत…
राणे-चव्हाण आमनेसामने! राज्यात औद्योगिक क्रांती घडवून आणण्यासाठी उद्योग विभागाने तयार केलेले उद्योग धोरण तब्बल एक वर्षांनंतर उद्या राज्य मंत्रिमंडळसमोर येत…