Page 64 of क्रिकेट विश्वचषक २०२३ News

भारताचे माजी क्रिकेटर कपिल देव यांनी १९८३ मध्ये त्यांच्या नेतृत्वातील संघाने भारतासाठी पहिला विश्वचषक जिंकूनही २ गोष्टींचं खूप दुःख झाल्याचं…

भारतासाठी पहिला विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी त्यांच्या आयुष्यात शिकलेल्या पहिल्या मराठी वाक्याची गोष्ट सांगितली…

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी १९८३ च्या विश्वचषकात भारतीय संघासाठी टर्निंग पॉईंट कोणता ठरला यावर उत्तर दिलं.

टी-२० विश्वचषक स्पर्धेत अनेक देशाचे क्रिकेट संघ सहभागी झाले आहेत, देश कठीण परिस्थिती असतानाही अफगाणिस्तानचा संघ देशाचे प्रतिनिधित्व करत आहे.

आपलं तिसरं षटक टाकण्यासाठी आलेल्या अश्विनला विकेट घेण्यासाठी प्रोत्साहन देताना पंत स्टम्प मागून मजेदारपद्धतीने त्याला सल्ले देताना दिसला.

नवी दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबादसह ३५ हून अधिक शहरांमधील ७५ हून अधिक चित्रपटगृहांमध्ये सामने प्रदर्शित केले जातील.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) १० ऑक्टोबरपर्यंत सर्वांना अंतिम संघात बदल करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळेच आजची बैठक महत्वपूर्ण ठरणार

१७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरोधात होणार आहे.

१५ ऑक्टोबर रोजी आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जाणार असून त्यानंतर दोनच दिवसांनी टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरु होतेय.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला. क्रिकेटपटू हरभजन सिंहने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नीरजचं कौतुक केलं.

आयपीएलच्या आयोजनावर टीका होत असताना सौरव गांगुलीनं सविस्तर मुलाखतीमधून बीसीसीआयची भूमिका स्पष्ट केली आहे.
भारतात आयोजित केली जाणारी विश्वचषक ट्वेन्टी२० स्पर्धा यशस्वी करणे हेच आमचे ध्येय आहे,