मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक ठिकाणी मदतकार्यात केल्या जात असलेल्या उपाययोजना…
साताऱ्याच्या पश्चिम भागात मागील काही दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सर्व छोटी-मोठी धरणे भरली आहेत.त्यामुळे धरणातून मोठ्या…
भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई महानगराच्या प्रमुख भागाला पाणीपुरवठा केला जातो. भांडुप संकुल आशियातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहे.