पाटण तालुक्यातील उत्तरमांड धरण भरून वाहिले आहे.या धरणासाठी जमिनी, घरदार सोडणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची शिवारं मात्र, तहानलेली असून, हे प्रकल्पबाधित अन्यायाची भावना…
अप्पर वर्धा धरणातील पाणीसाठा ९५.९५ टक्क्यांवर पोहचला आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने उपनद्या दुथडी…
मराठवाडी जलसिंचन प्रकल्पाचे बांधकाम सुरू करताना २८ वर्षांपूर्वी लाभक्षेत्रात चार एकरचा स्लॅब लावून धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जमिनी ताब्यात घेण्यात आल्या होत्या.…