पहलगाम हल्ल्यातील पर्यंटकांना धर्म विचारून त्यांच्यावर अमानुष गोळीबार करून त्यांचा जीव घेणाऱ्या तीन दहशतवाद्यांना मंगळवारी लष्कराने गोळ्या घालून ठार केले.
विद्यार्थ्यांमधील राष्ट्रभक्ती जागृत व्हावी. राष्ट्रभक्तीच्या जुन्या गाण्यांची रचना, त्याची मांडणी आणि त्यामधील विचार सर्वदूर पोहचावा हाही या उपक्रमा मागील उद्देश…