लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेल्या शासन पद्धतीला लोकशाही असे म्हटले जाते. भारतामध्ये १९४७ नंतर संविधान लिहिले गेले. संविधानामध्ये आपला देश लोकशाहीवर चालतो असे नमूद केलेले आहे.
निवडणुका (Elections) लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक असतात. लोकांनी निवडणूक दिलेले प्रतिनिधी एकत्र येऊन लोकाच्या कल्याणासाठी काम करतात. लोकप्रतिनिधींना निवडून देण्यासाठी निवडणुकांची मदत होते.
भारतामध्ये गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधीची निवड करण्यासाठी निवडणुकांचा वापर केला जातो आणि ज्या उमेदवाराला बहुमत मिळते तोच सरकारसमोर लोकांचे प्रातिनिधित्त्व करतो. भारतामध्ये दर पाच वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात. Read More
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढल्यानंतर महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असले तरी सोडतीमध्ये काही विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त जागा…
बुलढाणा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका काँग्रेस वंचित एकत्र लढणार हा पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आज…
Congress victory in Rajasthan बिहारमध्ये निवडणुकीचे निकाल जवळजवळ स्पष्ट झाले आहे. एनडीए स्पष्ट बहुमताने आघाडीवर आहे. बिहारमध्ये काँग्रेसचाही सुपडा साफ…