काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बंगळूरु मध्य लोकसभा मतदारसंघातील, महादेवपुरा या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांमध्ये गैरप्रकाराचे आरोप करणाऱ्या पत्रकार परिषदेचा…
मतदारांची दुबार, तिबार नावे आणि मयत मतदारांची नावे वगळली जात नसल्याने निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची तक्रार आंदोलकांनी केली.
बिहारमध्ये मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीनंतर (एसआयआर) निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अंतिम मतदारयादीमधून आणखी ३.६६ लाख मतदार वगळले गेले होते. या…
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा अंतिम आराखडा सोमवारी प्रसिद्ध केल्यानंतर सर्व उमेदवारांचे आरक्षणाकडे लक्ष लागले आहे.अनुसूचित जाती व…