scorecardresearch

पाणी : जीवनाचे उगमस्थान

पृथ्वी, पृथ्वीच्या परिसरातील वातावरण, सजीव सृष्टी आणि त्यातील अत्यंत महत्त्वाचे घटक म्हणजेच वनस्पती व प्राणी.

इको सेन्सिटिव्ह झोनमुळे पश्चिम घाटात संभ्रमावस्था

सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह जाहीर करण्याच्या भूमिकेवरही राजकीय पक्षाच्या लोकांनी इको सेन्सिटिव्ह नकोची भूमिका घेतली आहे.

विदर्भाचे पर्यावरण धोक्यात नद्या पोखरणारे वाळू माफिया सक्रिय

भंडारा जिल्ह्य़ातील वैनगंगा नदीच्या घाटावर गेल्या जून महिन्यापासून अवैध रेती उत्खननाला उत आला असून शेकडो ट्रक रेती परप्रांतात

परस्परावलंबन व साहचर्याचे जागतिकीकरण

इतिहासाची वाटचाल संघर्षांकडून समन्वयाकडे व्हावी, ऱ्हासपर्वाकडून शांतीपर्वाकडे मार्गक्रमण व्हावे, असा समाजमनाचा कौल आहे. तो २००० पासून व्यक्त होत आहे. तशा…

कुणाच्या कल्याणासाठी?

पर्यावरण रक्षणाचा विचार मुळातून पटणे महत्त्वाचे आहे, या उद्देशाने एक लेख लिहिला गेला, त्यावर मतभेद असल्याचे दिसले.

मानवकेंद्री म्हणजे मदोन्मत्त नव्हे

‘निसर्गही मानवकेंद्रीच हवा?’ या लेखात (२६ ऑक्टो.) सत्यजित चव्हाण यांनी, माझ्या लेखातील मुख्य तात्त्विक दावा, ‘दस्तुरखुद्द निसर्ग हा प्रयोजनहीन आणि…

निसर्गही मानवकेंद्रीच हवा?

पर्यावरणवादी हे मानवासह निसर्गाचा विचार करतात, परंतु ते मानवकेंद्री विचारापाशी थांबत नाहीत, म्हणून त्यांना ‘माणूसघाणे’ म्हणायचे का, अशा प्रतिक्रियेपासून सुरू…

पश्चिम घाटाबाबतच्या गाडगीळ अहवालाचे भवितव्य लोकांवरच अवलंबून – डॉ. गाडगीळ

‘राज्य सरकारने गाडगीळ अहवालाचा विपर्यास केला असून ही बाब नजरेत आणून दिल्यावरही अपप्रचार सुरूच आहे. आता गाडगीळ अहवालाचे भवितव्य लोकांवर…

पर्यावरणविषयक स्पर्धाचे निकाल जाहीर

पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्र चेंबर आणि वूमन सोसायटी यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘कुंभमेळा २०१५ : केअर नाशिक-ग्रीन कॉल’ या उपक्रमांतर्गत घेण्यात…

निसर्ग, विज्ञान आणि प्रजातंत्र : जो जे वांछील तो ते लाहो..

केवळ तंत्राधारित उत्पादनाचा विचार करत, कायदे झुगारून देत, नैसर्गिक संसाधने नासवत, लोकशाहीला तुडवत एकांगी तंत्राधारित विकास प्रक्रिया सध्या आपल्याकडे राबवली…

संबंधित बातम्या