गेल्या दोन दिवसांत राज्यभर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून राज्य सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना…
अलमट्टी धरणाच्या उंचीविषयीही १५ दिवसांत बैठक होणार असून, सातारा-कागल महामार्गावरील संथ कामगिरीबाबत कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान…
मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत कृषी सहाय्यकांचे पदनाम सहाय्यक कृषी अधिकारी आणि कृषी पर्यवेक्षकांचे पदनाम उप कृषी अधिकारी, असे करण्याचा निर्णय…