कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. त्यांच्याच जिल्ह्यामध्ये महिला अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना असभ्य वागणूक दिल्याचा आरोप करण्यात…
चिखली तालुक्यातील जिवंत सातबारा मोहिम संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरली. यामुळे ती राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतल्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात जून ते सप्टेंबरच्या कालावधीत सरासरी ६३२.६ मिलीमीटर पाऊस पडतो. प्रत्यक्षात, आठ ऑगस्टअखेर सरासरी २४६.८…