एखाद्या अभिनेत्यासाठी शेती हा ग्लॅमरस व्यवसाय नाही. त्यामुळे त्याने तो मार्ग कशामुळे निवडला असं विचारल्यावर म्हणाला…
राज्यात बेदाणा निर्मितीला वेग आला आहे. साधारण फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून सुरू होणारा हंगाम, यंदा जानेवारीपासूनच सुरू झाला आहे.
Farmer Protest : दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी १२ मार्चपर्यंत मोठ्या मेळाव्यावर बंदी घातली आहे. तसंच, रॅली, ट्रॅक्टर आणि…
पंजाब व हरियाणा या दोन राज्यांतील शेतकरी संघटनांनी दिल्लीच्या वेशींवर वर्षभर आंदोलन केले होते.
या गारपिटीमध्ये गहू, ज्वारी, हरभऱ्यासह फळबागांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी आंब्याच्या झाडाला मोहर आला होता.
काजू पीकापासून मद्यनिर्मिती तसेच काजू बी परतावा याबाबत शासन लवकरच निर्णय घेईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
मराठवाड्यातील जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भातील अकोला,…
सर्वसामान्य जनतेला केवळ अत्यावश्यक परिस्थितीतच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिंद आणि फतेहाबाद जिल्ह्यातही अशीच सुरक्षा व्यवस्था करण्यात आली…
देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासोबतच शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल विकास ट्रस्टने संकल्प सोडला असून आजमितीला महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील चार…
अर्थ जर्नलिझम नेटवर्क आणि इंटरन्यूज या संस्थांतर्फे आयोजित अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रावरील कार्यशाळेचे उद्घाटन गाडगीळ यांच्या हस्ते झाले.
उत्तर भारतात शेतातील पालापाचोळा जाळल्यानंतर दिल्लीत होणाऱ्या हवा प्रदूषणाची नेहमी चर्चा होत असते. यावर उपाय काढण्यासाठी या पालापाचोळ्यापासून इथेनॉल निर्मितीचा…
स्वयंपाकघरात सढळ हाताने वापरल्या जाणाऱ्या जिऱ्याला यंदा पहिल्यांदाच उच्चांकी दर मिळाला. किरकोळ बाजारात एक किलो जिऱ्याचे दर ७०० रुपयांपर्यंत पोहोचले…