scorecardresearch

इंडिया बुल्सच्या रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांवर दबाव

सिन्नर तालुक्यात इंडिया बुल्सच्या रेल्वे मार्गासाठी जमीन संपादित करताना शेतकऱ्यांवर दबाव आणून विरोध करणाऱ्यांना कारवाईच्या नावाखाली ताब्यात घेतले जात असून…

शेतक ऱ्यांची वीज खंडित; मद्य कंपन्यांना सुरळीत पाणीपुरवठा !

उच्च न्यायालयाच्या आदेशाची भीती दाखवून पैठणच्या नाथसागर जलाशयावरून पाणीउपसा करणाऱ्या शेतक ऱ्यांची वीज खंडित करण्यात आली. मात्र, बिअर, दारू व…

ऊस कापणी मजुरांच्या टोळीकडून शेतकऱ्यांची लूट!

ऊस कापणीसाठी यवतमाळ, परभणी व इतर जिल्ह्य़ांतून आलेल्या मजुरांच्या टोळीकडून जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. साखर कारखान्यांकडून संबंधित मजुरांना मजुरी…

पशुखाद्याच्या वाढीव दराविरोधात शेतक-यांचा जनावरांसह मोर्चा

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) पशुखाद्याचे दर कमी करावेत, या मागणीसाठी शेकाप, पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या वतीने सोमवारी गोकुळच्या कार्यालयावर…

शेतक ऱ्यांना ४२ दिवसांनी दिले जातात गुळाचे पैसे!

गुळाची विक्री केल्यानंतर आडत्याला पैसे उशिरा मिळतात, या कारणामुळे तब्बल ४२ दिवसानंतर शेतक ऱ्यांना पैसे मिळतात. या प्रकरणी शेतकरी संघटनेने…

पीककर्जाचे उद्दिष्ट जूनअखेरपर्यंत पूर्ण करावे – पोयाम

चालू वर्षांसाठी ५ अब्ज ९४ कोटी ८४ लाखांच्या जिल्हा कर्ज नियोजन आराखडय़ास मंजुरी दिल्यानंतर सर्व बँकांनी पीककर्जाचे उद्दिष्ट जूनअखेपर्यंत पूर्ण…

शेतीसाठी सालगडी मिळेना..

शेतीमध्ये कामे करण्यापेक्षा शहराकडे ग्रामीण भागातील नवीन पिढी धाव घेत असल्यामुळे शेतमालकांना सालगडी मिळणे कठीण झाले आहे. शेतातील गहू निघताच…

शेतकऱ्यांचे दीड हजार कोटींचे नुकसान

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागील ३ ते ४ वर्षांचा आढावा घेऊन गोदावरी कालव्यांच्या पाटपाण्याचे नियोजन केले असते तर दुष्काळातही पाण्याचे एक…

शेतकऱ्यांनी पीकपद्धती बदलावी -दर्शक स्वामी

ज्या परिसरात द्राक्षबागा, ऊसशेती व बीटी कॉटन अधिक प्रमाणात घेतले जाते, त्याच भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. या पीकपद्धतीमुळेच दुष्काळाच्या…

आ. जयंत पाटील यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

शेकाप आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात रायगडातील शेतकरी आक्रमक झाले आहे. आ. जयंत पाटील यांच्या पीएनपी कंपनीने शहाबाज परिसरातील शेतक…

शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या वारंगा टर्मिनल मार्केटसाठी अधिसूचना जारी

शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘टर्मिनल मार्केट’ची अधिसूचना नुकतीच काढण्यात आली आहे. शंभर एकर जागेत वर्धा मार्गावरील वारंगा येथे टर्मिनल…

पंतप्रधानांनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करावा

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाला पंतप्रधानांनी भेट द्या आणि दयनीय अवस्था असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत द्यावी. शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचत नसून भ्रष्टाचाराचा आरोप…

संबंधित बातम्या