scorecardresearch

विदर्भातील कृषी बाजारपेठा ओस पैसे नसल्याने बळीराजा संकटात

बी-बियाणे व इतर कृषिपूरक वस्तूंची यंदा भाववाढ नाही. शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर असली तरी कृषी बाजारपेठेत अद्याप चहलपहल नाही. खते व…

बोरामणी विमानतळासाठी संपादित जमिनीपोटी ३३ शेतक ऱ्यांना १४ कोटी

सोलापूरजवळ बोरामणीजवळ उभारण्यात येणाऱ्या विमानतळासाठी जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांपैकी ३३ शेतकऱ्यांना १४ कोटींची नुकसानभरपाई मिळणार आहे.

शेतकरी व मच्छीमारांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न – आ. जयंत पाटील

शेतकरी व मच्छीमार हे बँकेचे दोन घटक असून हा घटक कोणत्याही योजनेपासून वंचित राहू नये यासाठी तळागळातील शेतकऱ्यासह कोळी बांधवाला…

पाचशे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्कामी

वनाधिकार कायद्याची योग्य अंमलबजावणी व दुष्काळासंबधीच्या विविध मागण्यांसाठी मार्क्‍सवादी किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून महामुक्काम आंदोलन सुरू करण्यात आले.

पाणी योजना उत्तमरीत्या चालविण्याची जबाबदारी शेतक-यांची – अजित पवार

पाल व इंदोली उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी आले. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी

कळवण व देवळा भागात अलीकडेच वादळ व गारांसह झालेल्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले असले तरी प्रशासकीय यंत्रणेकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आकडेवारी…

इंडिया बुल्सच्या रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांवर दबाव

सिन्नर तालुक्यात इंडिया बुल्सच्या रेल्वे मार्गासाठी जमीन संपादित करताना शेतकऱ्यांवर दबाव आणून विरोध करणाऱ्यांना कारवाईच्या नावाखाली ताब्यात घेतले जात असून…

शेतक ऱ्यांची वीज खंडित; मद्य कंपन्यांना सुरळीत पाणीपुरवठा !

उच्च न्यायालयाच्या आदेशाची भीती दाखवून पैठणच्या नाथसागर जलाशयावरून पाणीउपसा करणाऱ्या शेतक ऱ्यांची वीज खंडित करण्यात आली. मात्र, बिअर, दारू व…

ऊस कापणी मजुरांच्या टोळीकडून शेतकऱ्यांची लूट!

ऊस कापणीसाठी यवतमाळ, परभणी व इतर जिल्ह्य़ांतून आलेल्या मजुरांच्या टोळीकडून जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. साखर कारखान्यांकडून संबंधित मजुरांना मजुरी…

पशुखाद्याच्या वाढीव दराविरोधात शेतक-यांचा जनावरांसह मोर्चा

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) पशुखाद्याचे दर कमी करावेत, या मागणीसाठी शेकाप, पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या वतीने सोमवारी गोकुळच्या कार्यालयावर…

शेतक ऱ्यांना ४२ दिवसांनी दिले जातात गुळाचे पैसे!

गुळाची विक्री केल्यानंतर आडत्याला पैसे उशिरा मिळतात, या कारणामुळे तब्बल ४२ दिवसानंतर शेतक ऱ्यांना पैसे मिळतात. या प्रकरणी शेतकरी संघटनेने…

संबंधित बातम्या