scorecardresearch

‘युवा शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे’

कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान व ज्ञानाचा अभ्यास करून नवनवीन प्रयोग युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत करावेत व कृषी क्षेत्राला स्थैर्य प्राप्त…

शेतकऱ्याला चरितार्थ चालवण्यापुरताही रास्त भाव नाही- राजू शेट्टी

पुरोगामी महाराष्ट्रात ७५ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून, आजही शेतीमालाला चरितार्थापुरता रास्त बाजारभाव नाही ही मोठी शोकांतिका आहे.

चंद्रपूर जिल्ह्य़ातील कापूस व्यापारी व आंध्रप्रदेशाच्या घशात

या जिल्ह्य़ातील सात शासकीय कापूस खरेदी केंद्रांपैकी एकही केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी व्यापारी, तसेच आंध्र प्रदेशात कापूस विक्री सुरू…

शेतकरी संघटनेच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक इच्छुक हादरले

पहिले दोन दिवस थंड प्रतिसाद मिळालेल्या शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाला शेवटच्या दिवशी हजारो शेतकऱ्यांनी गर्दी केल्याने भाजपचे विद्यमान खासदार

बुलढाणात रब्बी हंगामाला भारनियमनाचा फटका, शेतकरी हैराण

शेतकऱ्यांच्या पाठीमागे अस्मानी आणि सुलतानी संकटांची मालिका सुरू असतांनाच वीज वितरण कंपनीने भारनियमनाचे ओझे टाकल्याने जिल्ह्य़ातील शेतकरी भयंकर

खेड विशेष आर्थिक क्षेत्रावर विमानतळ उभारण्यास शेतकऱ्यांचा विरोध

खेड आणि शिरूर तालुक्यात विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (सेझ) संपादित केलेल्या जमिनीवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याच्या शासनाच्या निर्णयाचा प्रकल्पग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांनी…

सोयाबीन व कापसाच्या भावासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

शेतकऱ्यांवर वेळोवेळी अमानुष अन्याय करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या या निर्लज्ज शासनाची झोप उडवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने

आपत्तीग्रस्त २८३ शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप

माढेळी येथील सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत आयोजित मेळाव्यात नैसर्गिक आपत्तीग्रस्त २८३ शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने मदतीचे धनादेश पालकमंत्री

संबंधित बातम्या