राष्ट्रवादी काँग्रेसला रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवावा लागेल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
नद्यांच्या पुराचे पाणी पाचोरा शहरासह काही गावांमध्ये शिरल्याने घरांचे तसेच पिकांचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश…
नाशिकमध्ये होणाऱ्या २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वरमधील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांचे सहकार्य मिळवले आहे.