जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यात, विशेषतः वैभववाडी, दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे भात कापणी केलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…
नाशिकच्या येवला तालुक्यातील सोमठाणदेश येथे वडिलोपार्जित शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याचा असाच सुपारी देऊन खून करण्याचा प्रयत्न झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर…