
बिलोली तालुक्यातील हे क्षेत्र आहे ६००० हेक्टर. शेतीतील माती वाहून गेल्याने पुढे जगावे कसे, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर पडला आहे.
गेल्या २३ वर्षांपासून महाराष्ट्रातील दोडामार्ग, सावंतवाडी, आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात हे हत्ती धुमाकूळ घालत आहेत.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १९ सप्टेंबर रोजी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मात्र, या निर्णयामुळे आदिवासींच्या जमिनी…
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून वैचारिक क्रांती घडवण्याचे प्रयत्न असून आगामी काळात देशव्यापी आंदोलन छेडण्याचे सूतोवाच त्यांनी केले.
लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष आर्थिक मदतीची मागणी केली होती; पण शासनाने ती धुडकावून लावत शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसले असल्याची संतप्त…
येत्या १५ दिवसांत याबाबतचा सकारात्मक निर्णय झाला नाही तर आपल्या हद्दीत अतिक्रमण करून बांधण्यात आलेला रस्ता जेसीबीने उखडून काढण्यात येईल,…
एकीकडे पावसाने झोडपलेला शेतकरी निसर्गाच्या अवकृपेची सजा भोगत असताना, ज्यांच्या भरवशावर या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळणार आहे, ते महसूल विभागातील…
कृषी विभागामार्फत “महाविस्तार एआय” हे अत्याधुनिक मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. हे ॲप शेतकऱ्यांना ज्ञान, मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाची जोड…
विदर्भातील जनतेत आंदोलनाचा ‘करंट’ आहे. हा ‘करंट’ शासन आणि प्रशासनाला जाणवला नाही, तर हक्काच्या लढाईसाठी अधिक उग्र आंदोलन करावे लागेल,…
जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे केळी, कपाशी, सोयाबीन, ज्वारी, मका आणि भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने शेतकऱ्यांना मदतीची रक्कम वाढवून द्यावी,…
नरेंद्र मोदी हे त्यांच्या गावी चहावर १५० टक्के नफा कमावणार आणि आम्हा शेतकऱ्यांच्या पिकाला केवळ १५ टक्के नफा, हा कुठला…
कांदा दरात सातत्याने घसरण होत असल्याने उत्पादकांनी देवळा तालुक्यात ढोल वाजवून नागरिकांना मोफत कांदा वाटप करुन सरकारी धोरणाचा निषेध करण्यात…