जिल्ह्यात अतिवृष्टीसह पुरामुळे गेल्या पाच-सहा महिन्यांपासून सातत्याने नुकसान सोसणारे शेतकरी पुरते खचले आहेत. १० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना अजुनही जूनमधील नुकसानीची…
जिल्ह्यातील लोककलावंताना प्रोत्साहन देण्यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी या व्यासपीठावर गेले…