Uddhav Thackeray : मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना त्यांच्यासोबत प्रत्येक पावलावरती राहील, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी…
मराठवाड्यातील सोलापूर, लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यांत अतिवृष्टी व नद्यांना आलेल्या पुरामुळे शेती व शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा पूरग्रस्तांना…
गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सोयाबीन दराच्या मुद्द्यावरून महायुतीला फटका बसला होता. हा संदर्भ लक्षात घेऊन आता आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी…
जळगावात शेतीप्रश्नी जनआक्रोश मोर्चा काढताना माजी खासदार उन्मेश पाटील यांनी भाजपच्या महिला लोकप्रतिनिधींबद्दल अपशब्द वापरल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
आता पुन्हा पावसाने जोर कायम ठेवल्यास भातकापणीच्या कामांमध्ये अडथळा येवून त्याचा थेट परिणाम शेतीच्या उत्पादनावर आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होण्याची शक्यता…