scorecardresearch

Maize crop selection is important during the kharif season print eco news
खरीपात मकाच सुरक्षित

मागील लेखात आपण अमेरिकेने छेडलेल्या व्यापारयुद्धामुळे भारताला पुढील काळात महागाई नियंत्रणामध्ये सरकारला कसा फायदा होईल, याबाबत चर्चा केली होती.

Unseasonal rains in Ahilyanagar district have damaged various crops of 946 farmers in 52 villages in 9 tehsils
अहिल्यानगरमध्ये पावसाने ५२ गावातील ४२३ हेक्टरवरील शेतीचे नुकसान

वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने पावसाचा ९ तालुक्यातील ५२ गावातील ९४६ शेतकऱ्यांचे ४२३ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचे नुकसान झाले आहे.…

Heavy rains in Akola during the summer months have caused major damage to agriculture and property has also been damaged in many places
अकोल्यात पावसाने शेतीचे नुकसान; घरांची पडझड

अनेक ठिकाणी धोधो कोसळलेल्या पावसाने पिकांची वाताहत झाली आहे. शेतीच्या नुकसानीबरोबरच घरांची पडझड, झाडे कोसळणे यामुळे मालमत्तेचेही अनेक ठिकाणी नुकसान…

Heavy rainfall occurred in some areas of Sangamner taluka and caused major damage
संगमनेरमध्ये पावसाने शेती, घरांचे नुकसान

तालुक्यात मागील दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने जोर धरला आहे. आज दुपारनंतर पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली. कांदा, भाजीपाला यांसह साठवलेल्या पिकांचे…

nashik farmers,
नाशिक : जिल्ह्यात सहा लाखपेक्षा अधिक हेक्टरवर पीकपेरा, खतांबरोबर इतर वस्तूची सक्ती केल्यास गुन्हा, खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. हवामान विभागाने यंदाचा पावसाळा समाधानकारक राहील, असा अंदाज वर्तविला आहे.

nashik agriculture sector
प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहायकांचे आंदोलन, खरिपाच्या तयारीत अडचणी वाढण्याची चिन्हे

कृषिमंत्री माणिक कोकाटे ज्या दिवशी शहरात खरीपपूर्व हंगामाच्या तयारीचा आढावा घेणार होते, तोच दिवस कृषी सहायकांनी आंदोलनासाठी निवडला.

unseasonal rain crops damage
राज्यात २७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, अमरावती जिल्ह्यास वळिवाची सर्वाधिक झळ

वळीव पावसाने राज्यात २७ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून यात सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिक…

Dahanu Talasari beekeeping news in marathi
मधमाशी संवर्धनासाठी डहाणू, तलासरी मध्ये पोषक वातावरण, मधुक्रांतीतून शेती उत्पादन वाढवणे शक्य

देशात हरितक्रांती, श्वेतक्रांती झाली तशी जिल्ह्यात मधुक्रांती घडवण्याचा कृषी विज्ञान केंद्राचा मानस आहे.

agricultural loans are higher in Mumbai than Marathwada and Vidarbha
मराठवाडा, विदर्भापेक्षा मुंबईत कृषीकर्ज अधिक, पीककर्जाच्या पतपुरवठ्याच्या शेकडा प्रमाणात घट

राज्यात शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत असताना या वर्षी पीककर्ज वितरण प्रस्तावात कृषी कर्जाच्या तुलनेत ०.१० टक्के घट झाली असल्याची आकडेवारी…

jalgaon lightning death crop damage rains farmers loss
जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस; वीज कोसळून शेतमजुराचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात जोरदार वादळी पावसात एरंडोल तालुक्यात वीज कोसळून शेतमजुराचा मृत्यू झाला असून अनेक ठिकाणी जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत. केळी,…

Agricultural in raigad declined news in marathi
विश्लेषण : उद्योगप्रधान रायगडमधील शेतीक्षेत्र ४० हजार हेक्टरनी घटले… काय आहेत कारणे?

वाढते औद्योगिकीकरण, शेतमजुरांची कमतरता आणि भातशेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न याचा एकत्रित परिणाम जिल्ह्यातील शेतीवर होण्यास सुरवात झाली आहे.

Buldhana Unseasonal rains heavy rainfall in several places Woman killed by lightning
अवकाळीचा तडाखा! वीज कोसळून महिला ठार, कांदा, भुईमूग व उन्हाळी ज्वारीचे नुकसान

लोणार तालुक्यातील बिबी परिसरात झालेल्या वादळी पावसादरम्यान वीज अंगावर पडून एक शेतकरी महिला ठार झाली तर सहा शेतमजूर महिला जखमी…

संबंधित बातम्या