ऊस कारखान्याच्या परिसरात तसेच ऊसतोडणीच्या ठिकाणी झोपड्या उभारून कामगार वास्तव्य करतात. ऊस तोडणीवेळी बिबट्याची पिल्ले सापडतात तसेच कामगारांवर बिबट्याचे हल्ले…
सध्या जळगाव विमानतळावर स्वतंत्र मालवाहतूक (कार्गो) विमानसेवा उपलब्ध नसल्यामुळे केंद्राच्या योजनांचा लाभ स्थानिक शेतकऱ्यांना होत नाही. मात्र, आता विमानतळावर कार्गो…
नोव्हेंबर महिन्यातही सुरू असलेल्या पावसामुळे आता रब्बी पिकांवरही परिणाम होणार असून हा हंगाम दोन महिन्यांनी लांबणार असल्याने कडधान्येही महागण्याची शक्यता…
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील तब्बल ४३३८ हेक्टर शेतीचे क्षेत्र या…
सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा दसऱ्यापूर्वी संपणारा पाऊस यंदा दिवाळीनंतरदेखील सुरू आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत सुरू राहिलेल्या या पावसामुळे रब्बी पिकांसह…