या आराखड्याला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला असून हा आराखडा पर्यावरण रक्षणासाठी नसून तो केवळ बांधकामाच्या रक्षणासाठी असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे.
Mahabaleshwar : अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामातील वन विभागासह राष्ट्रीय वन्य जीव मंडळाचीही परवानगी मिळाल्याने रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार…
मोर्चा श्री तुळजा भवानी मंदिर परिसरात आल्यावर नागरिकांनी रास्ता रोको केल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलिसांनाही परिस्थिती नियंत्रणात आणतांना अडचणी आल्या.