scorecardresearch

धीम्या कारभारामुळेच अर्थगतीचा ऱ्हास!

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केंद्रातील विद्यमान राजकीय स्थिरतेतून पुढील तीन वर्षांत सात टक्क्य़ांचा आर्थिक विकास दर गाठणे शक्य…

अर्थव्यवस्था विकासाचा वेग ५.८ टक्क्यांवर जाईल

अर्थव्यवस्थेतील सुधार दृष्टिक्षेपात असून औद्योगिक उत्पादन वाढ, पायाभूत सेवा क्षेत्राचा विस्तार या जोरावर भारत चालू आर्थिक वर्षअखेर ५.८ टक्क्यांवर प्रगती…

उणीवग्रस्त ‘सराउ’वाढ

सकल राष्ट्रीय उत्पादन (सराउ) म्हणजेच ‘जीडीपी’तील वाढीबद्दल एखाद्या देशाने, प्रांताने वा सरकारने स्वत:ची पाठ किती थोपटून घ्यावी, याला मर्यादा आहेत.…

विकासाचा निर्देशांक -सकल राष्ट्रीय उत्पादन?

सकल राष्ट्रीय उत्पादन (सराउ) हे भांडवली बाजारपेठेतील आर्थिक घटनांचे केवळ मापन करतो; त्याच्या वार्षकि वाढीला विकासाचा किंवा जीवनमानाचा निर्देशांक मानणे…

सुधारणांची कास धरल्यास, चालू वर्षांत ६.५% दराने आर्थिक विकास शक्य : सीआयआय

गेल्या सहा महिन्यांत अर्थव्यवस्थेत उभारी दिसून येत आहे. निवडणुकांनंतर नव्याने येणाऱ्या सरकारने आर्थिक सुधारणांची अंमलबजावणी त्वरेने

वित्तीय तूट नियंत्रणात सरकारच्या सुयशाबद्दल वित्तसंस्था आशावादी तर संयुक्त राष्ट्राला शंका

केंद्रातील विद्यमान सरकारचा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होण्यास चार दिवसांचा कालावधी राहिला असतानाच आर्थिक वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत वित्तीय…

ज्येष्ठ नाटककार गो. पु. देशपांडे यांचे निधन

‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ आणि महात्मा फुले यांच्या जीवनावरील ‘सत्यशोधक’ या नाटकांमुळे ख्यातकीर्त असलेले ज्येष्ठ नाटककार समीक्षक आणि विचारवंत गोविंद पुरुषोत्तम

विकास दराच्या फुग्याला वित्तसंस्थांची टाचणी

चालू खात्यातील तुटीवर नियंत्रण मिळविण्यासह सरकारद्वारे ५-५.५ टक्क्यांपर्यंत फुगविल्या गेलेल्या देशाच्या आर्थिक विकासदरातील हवा वित्तसंस्थांनी मात्र काढून घेतली आहे.

आर्थिक विकास दर ५.३% पर्यंत खालावेल : ‘मक्वायरी’चे भाकीत!

जागतिक प्रतिष्ठेची वित्तीय सेवा संस्था ‘मक्वायरी सिक्युरिटीज’ने चालू आर्थिक वर्षांत भारताच्या अर्थव्यवस्थेचा पूर्वी अंदाजलेला ६.२ टक्क्यांचा विकास दर गुरुवारी नव्याने…

अर्थविकासाबाबत अंदाज खालावले!

रिझव्‍‌र्ह बँकेने रुपयाच्या स्थिरतेसाठी वाणिज्य बँकांकडील रोखीला चाप लावणाऱ्या योजलेल्या उपाययोजनांचा देशाच्या अर्थव्यवस्थेला विपरीत परिणाम भोगावे लागतील, असे कयास बांधत…

अर्थव्यवस्थेच्या हनुमानउडीचे गणित

नेहरूकाळापासून ४ टक्क्यावर अडकलेला शेतीक्षेत्राच्या विकासाचा तिप्पट, चौपट सहज होऊ शकतो. मात्र, त्यासाठी शासनाने शेतीक्षेत्राबद्दलचा आपला जुना समाजवादी विद्वेष काढून…

संबंधित बातम्या