scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

परभणीत १३ पंचायतींना निर्मलग्राम पुरस्कार जाहीर

जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झाला. राज्यपालांच्या हस्ते सोमवारी (दि. २६) औरंगाबाद येथे पुरस्कारांचे वितरण होईल.

‘निर्मलग्राम’मध्ये चमकले बदनापूर

राज्य सरकारचे सन २०१०-११चे निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झाले असून जालना जिल्हय़ातील बदनापूर तालुक्यास मराठवाडय़ातील पहिल्या क्रमांकाच्या निर्मलग्राम तालुका पुरस्काराने सन्मानित…

आदर्शप्रकरणी स्वतंत्र अधिवेशन बोलावण्याची शिवसेनेची मागणी

आदर्श सोसायटी अहवाल विधानभवनात मांडण्यात यावा याबद्दल आवाज उठवूनही त्यांनी तो मांडलाच नाही. शेवटच्या एक तासात मुख्यमंत्र्यानी ‘कार्य पूर्ती अहवाल…

श्रीनिवास पाटील यांचे कराडमध्ये स्वागत

वरुणराजाने आज उघडीप घेतली असली तरी कर्मभूमी कराडात मात्र, श्रीनिवास पाटील यांच्यावर हितचिंतक व कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा अक्षरश: पाऊस पाडला. सिक्कीमचे…

माणुसकी जपत कधीही दुजाभाव न करता सामान्यांचे हित साधले-श्रीनिवास पाटील

प्रशासनात, राजकारणात व समाजकारणात काम करताना माणुसकी जपत कधी दुजाभाव केला नाही. कायम लोकात राहताना, सामान्यातील सामान्याच्या हितासाठी दक्ष राहिलो.

निर्देशांकडे दुर्लक्षामुळे राज्यपाल संतापले !

राज्यपालांचे निर्देश बंधनकारक आहेत की नाही, यावरून नुकताच वाद झाला असतानाच यापूर्वी दिलेल्या निर्देशांचे योग्यरित्या पालन होत नसल्याबद्दल राज्यपाल के.…

राज्यपालांच्या संभाव्य दौऱ्याची पूर्वतयारी सुरू

राज्यात सर्वात कमी पाऊस झालेल्या जालना जिल्ह्य़ातील दुष्काळाच्या पाहणीसाठी राज्यपाल मार्चच्या पहिल्या आठवडय़ात दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. या संभाव्य दौऱ्याच्या…

राज्यपालांच्या आदेशानंतरही सुभाष देव यांच्यावर विद्यापीठाची मेहेरनजर

नोकरीमध्ये तात्काळ बढती मिळविण्याच्या हव्यासापोठी रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष आत्माराम देव यांनी नियम धाब्यावर बसवून एकाच शैक्षणिक वर्षांत दोन…

संबंधित बातम्या