राज्य सरकारचे सन २०१०-११चे निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झाले असून जालना जिल्हय़ातील बदनापूर तालुक्यास मराठवाडय़ातील पहिल्या क्रमांकाच्या निर्मलग्राम तालुका पुरस्काराने सन्मानित…
वरुणराजाने आज उघडीप घेतली असली तरी कर्मभूमी कराडात मात्र, श्रीनिवास पाटील यांच्यावर हितचिंतक व कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा अक्षरश: पाऊस पाडला. सिक्कीमचे…
राज्यपालांचे निर्देश बंधनकारक आहेत की नाही, यावरून नुकताच वाद झाला असतानाच यापूर्वी दिलेल्या निर्देशांचे योग्यरित्या पालन होत नसल्याबद्दल राज्यपाल के.…
राज्यात सर्वात कमी पाऊस झालेल्या जालना जिल्ह्य़ातील दुष्काळाच्या पाहणीसाठी राज्यपाल मार्चच्या पहिल्या आठवडय़ात दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. या संभाव्य दौऱ्याच्या…
नोकरीमध्ये तात्काळ बढती मिळविण्याच्या हव्यासापोठी रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष आत्माराम देव यांनी नियम धाब्यावर बसवून एकाच शैक्षणिक वर्षांत दोन…