विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस चालकांची पार्श्वभूमी तपासणे, दर आठवड्याला त्यांची मद्यपान व औषध चाचणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला…
‘पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एकही लाभार्थी बेघर राहू नये म्हणून पुन्हा सर्वेक्षण करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.
एप्रिलमध्ये वक्फ (दुरुस्ती) कायद्याविरुद्धच्या निदर्शनांनंतर मुर्शिदाबाद जिल्ह्यातील समसेरगंज, सुती आणि धुलियान या भागांत हिंसक संघर्ष झाल्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच राज्य…