लवादांचे निवाडे बंधनकारक असतात, त्यांतून स्वत:ची सोडवणूक करू पाहणारे धोरण निवडणूक निकालाच्या एक दिवस आधी मागल्या दाराने आणले. लवाद-प्रक्रियेची अप्रतिष्ठा…
नव्याने स्थापन झालेल्या सरकारच्या पहिल्या १०० दिवसांना विशेषच महत्त्व असते. हे सुमारे सव्वातीन महिने सरकारला त्याचे प्राधान्यक्रम दर्शवण्याची पुरेशी मुभा देतात.
‘एनडीए’तील प्रमुख घटक पक्षांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी लेखी पाठिंबा दिल्यामुळे केंद्रात ‘इंडिया’ आघाडीच्या सरकारची शक्यता मावळू लागल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.